हर घर तिरंगा अभियानांतर्गत निबंध स्पर्धा उत्साहात

  

हर घर तिरंगा अभियानांतर्गत निबंध स्पर्धा उत्साहात

लातूरदि. 9 (जिमाका) : जिल्ह्यात हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियानाला 9 ऑगस्टपासून सुरुवात झाली. या अभियानांतर्गत आज (दि. 10) जिल्ह्यातील शाळांमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

लहान गट आणि मोठा गट अशा दोन गटात झालेल्या या स्पर्धेत भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील घटनांवर विविध विषयांवर विद्यार्थांनी निबंध सादर केले. जिल्हा परिषद शाळांसह अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

***** 




Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित