‘खरीपाची तयारी, कृषि विभाग आपल्या दारी’

 


·         कृषि विभाग आजपासून राबविणार विशेष मोहीम

·         आधुनिक तंत्रज्ञान, रोग नियंत्रण, योजनांविषयी होणार मार्गदर्शन 

लातूर, दि. 06 (जिमाका) :सातबारा’ हा शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा शब्द, हा जिव्हाळा लक्षात घेवून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषि विभाग 7 ते 12 जून 2023 या कालावधीत कृषि तंत्रज्ञानाचा जागर प्रत्येक गावात करणार आहे. यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

 या मोहिमेंतर्गत खरीप पिकांचे आधुनिक लागवड तंत्रज्ञान, गावात राबविण्यात येणारे विस्तार विषयक प्रकल्प, पिकावरील किड व रोग नियंत्रण (शंखी गोगलगाय व पैसा) आणि कृषि विभागाच्या प्रमुख योजनांविषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु