स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत `हर घर तिरंगा’ हा उपक्रमात सर्व माजी सैनिक यांच्या कुटुंबाने सहभाग घ्यावा, जिल्हा सैनिक कार्यालयाचे आवाहन

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत

`हर घर तिरंगा हा उपक्रमात सर्व माजी सैनिक यांच्या कुटुंबाने

सहभाग घ्यावा, जिल्हा सैनिक कार्यालयाचे आवाहन

 

 लातूर,दि.3(जिमाका):-भारतिय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र  शासनाच्यावतीने `हर घर तिरंगा झेंडा जनजागृती मोहिम दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

 तरी लातूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक / विधवा / अवलंबितानी या उपक्रमात सहभागी होवुन जनजागृती करावी, असे  आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे  यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                       0000 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु